Breaking News
Loading...
Thursday, 11 June 2009

Info Post
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला
ते शिकवतात की ,
'
प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना '
ठिक
आहे यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल पण
आपल्या
वडीलांची बिघडेल त्याचं काय ?

-

आचार्य अत्रे

0 comments:

Post a Comment