प्रिय अतिरेक्क्यानो...मारून मारून मारल किती ?हा १२५ कोटि चा देश आहेतावुन-सुलाखून निघालो आम्हीएकात्मता अजूनही शेष आहेजिंक्ल्याची नशा चढेल ,हा क्षण चा भास् आहे१५० वर्षाचा लड़न्याचापाठीशी आमच्या इतिहास आहेलपून-छापून लढता तुम्हीऔलाद तर भित्रयांची आहेदिसली जी झलक आम्हालाती पागल कुत्र्याची आहेकधी हिरवा,कधी भगवाही तुमची धार्मिक ढाल असतेवाहिले जाते जे रक्त सरेते तर फ़क्त लाल असतेतसे तुमचे नापाक इरादे हीकधी पूर्ण होऊ शकत नाहीततिरंग्याची शपत आहे ,आम्ही उगाचच बकत नाहीतनाक उचलून बोलतो आम्हीतुमच्या प्रमाने नकटे नाहीतराहिल जग पाठीशी आमच्याआम्ही काही एकटे नाहीतआमच्या अभंगतेच्या कथातुम्हास कलुन चुकल्या आहेतझाडल्या गोल्या ,फोडले बोंम्बतय आमच्यासाठी टिकल्या आहेतहा गैरसमज कडून टाकातुम्ही आम्हाला गुलाम करताल!तुम्हीच `भारत माता की जय म्हाणिततिरंग्याला सलाम करताल !!जय भारत…….. जय महाराष्ट्र……हम सब एक है
प्रिय अतिरेक्क्यानो...
Info Post
0 comments:
Post a Comment