परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला मी म्हंटलं सोडून दे, आ...

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला मी म्हंटलं सोडून दे, आ...
मी तुझ्याबरोबर खेळतो तेच मुळी हरण्यासाठी तुझ्या गालावरल्या खळीत हसु भरण्यासाठी! प्रेम होतं किंवा केलं जातं यावर पुर्वी पासुन वाद आहे पण एक म...
कुणाच्याही इतके जवळ जाउ नये, की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर हृदय कधी जोडताना असह्या यातना व्हावी डायारीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये ...
नमस्कार, मराठी चारोळ्याच्या शरुंखलेत भर टाकत 40 चारोळ्या मी आज तुमच्या समोर देत आहे बघा तुम्हाला आवडतात का ह्या चारोळ्या. यात सुधारणा व शब्द...
दिवसा वरती दिवस उलटले आठवीनीच्या संगती जीवन हे असेच संपले अपुर्या इच्छा संगती आयुष्च तर पूर्ण झाले पण अधुर्या नात्यां संगती
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी... का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी... भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला दि...
तुझा हात सोडतांना.. तुझा हात सोडतांना आभाळ भरलं होतं गेला देहातून प्राण प्रेत माझं उरलं होतं भावनाना कागदावर उमटवणे भावनाना कागदावर उमटवणे त...
तुला लाजण्याच कारणच काय ? स्वप्नात अजुन मी आलोच कुठे ? तुला भ्यायचं कारणच काय ? अजुन तुही अगदी दूर माझ्या ? तुला शंकेच कारणाच काय ? अजुन नजर...
शिक्षक :- तुम्हि सगळे जण का हसताय? मुले :- काहि नाहि सर..... शिक्षक :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना? मुले :- नाहि सर..... शिक्षक :- ...
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते. एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, त...
बंता : काय रे तू तर डॉक्टरला भेटायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले. संता : अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्ब्यत खराब आहे.
कळत होते जवळ येताना की हे सुख क्षणिक आहे वळत नाही अजूनही की हे दु:ख क्षणिक नाही तू म्हनालीस मी तुला कधी विसरणार नाही मी म्हणालो मीही कधी तुल...
पुन्हा पुन्हा तेच सागेन गीत माझे गाउ नकोस... तेच शब्द तोच ताल पुन्हा पुन्हा धरू नकोस... मन माझे जपण्यासाठी तेच सूर छेडू नकोस... दिले नाही प...
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे....... कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत ना...
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर...
तव प्रीतीने मी घायाळ झाले, नयन बाणांनी तव, मजला बेहोश केले. तुझिया कवेत विसवताना, क्षणही गोठला. तुझ्या श्वासांचे संगीत, ऐकण्यासाठी काळही थां...
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं, कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची ...
आपल्याला जे काही वाटते ते मोकळेपणानं सांगण्याचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे ब्लॉगिंग. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या ब्लॉगिंगवर प्रश्नचि...
आनंदीला आनंद म्हणे, जाऊ नको तू ये ईकडे, पाहू नको तू चोहीकडे, आपण खाऊ हे चारोळे. आनंदी लाडात म्हणे, बाजुला आहेत 'कावळे', बघुन त्यांना...
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत. क...
१५ ऑगस्ट, १९४७ या दिवसाला प्रत्येक भारतीयाच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. भारत स...
कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात… अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात.. गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय… नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय....
रात्र वैरी सरली तिची अब्रुही लुटली तिची आता उणे श्वास फक्त प्राक्तने मिटली तिची देह व्यापार बास झाला घरी आहे कोणी आजारी लेक आक्रंदतो आहे.. प...
1. कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. 2. पाण्यात राहाय...
कुणीतरी आठवण काढतंय!!! हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही रस्त्यामध...
मला आभिमान आहे कारण ....... लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्या एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो ...
तुझ्या आणि माझ्या मैत्रित एक गाठ असवी, कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी, मी आनन्दात असताना हसने तुझे असावे, तु दुखःत असताना अश्रु माझे असाव...
अभी अभी तो प्यार का PC किया है चालु अपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालु अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओ ऐ जानेमन अपने दिल का ...
उंटावरचा शहाणा. उंदराला मांजराची साक्ष. उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी. उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला. उचलली जीभ लावली टाळ्य...
इकडून तिकडून सगळे सारखे. इकडे आड़ तिकडे विहीर. इच्छा तसे फळ. इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते. इजा बिजा तीजा. ईडा पिडा टळो आणि...
अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. अंगापेक्षा बोंगा जास्ती. अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज. अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी. अंगा...
1) मनातील भावनाना मर्यादा नसतात मनातील भावनाना मर्यादा नसतात त्या असतात असीम आणि अथांग त्या तू लगेच जाणून घेतोस आणि उधलून देतोस सारे रंग ......